बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

शिवाजी महाराज हत्ती व तोफा का वापरत नसत? ...


मित्रांनो शिवाजी महाराजांनी हत्ती व तोफा यांचा वापर कधीच केला नाही कारण आता हत्ती व तोफा वापरून गडाच्या भवती वेढा घालायचा आणि तोफा व हत्तींनी गड तोडायचा व गड जिंकल्यावर तो परत बांधायचा अशी भानगड शिवाजी महाराजांना नको होती गड बांधण्यासाठी खर्च होतो त्यापेक्षा शिवाजी महाराजांनी एक युक्ती सुचवली शिवाजी महाराजांनी मावळ्यांना गडाचे कडे वर चढण्याचे प्रशिक्षण दिले रात्री किल्लेदार झोपल्यानंतर मावळे वर चढणार आणि सरळ किल्लेदाराच्या खोलीकडे जाणार आणि किल्लेदारकडून गडाच्या चाव्या घेणार आणि  गड जिंकणार म्हणजे बघा मित्रांनो शिवाजी महाराज किती हुशार होते 1...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल