सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

वृत्तपत्र व पुस्तक नोंदणी कायदा...

 

वृत्तपत्र व पुस्तक नोंदणी कायदा

 

आधुनिक काळात प्रसार माध्यमांचा समाज जिवनावर अतिशय खोलवर प्रभाव पडत आहे. अशा या नवमाध्यम युगात वृत्तपत्र तसेच इतर छापिल माध्यमे देखिल आपली महत्त्वाची भुमिका बजावत आहेत. वृत्तपत्रस्वातंत्र्य ही जरी एक व्यापक संकल्पना असली तरी या माध्यमातून काहीही छापण्याचा अधिकार या माध्यमांना नाही. म्हणून वृत्तपत्रांना देखिल कायद्याच्या चौकटीचे पालन करून आपली माध्यमांची भुमिका बजावणे भाग पडत आहे.

११. प्रेस रजिस्ट्रार व सरकार यांना अंक पाठविले नाही तर ५० रू.दंड होतो.

१२. प्रेस रजिस्ट्रारला चुकीची माहिती दिल्यास ५०० रू. दंड होतो.

१३. मुद्रक
प्रकाशक किंवा संपादक यांच्यामध्ये बदल करावयाचा असेल तर मॅजिस्ट्रेटला याची माहिती देणे आवश्यक असते
   वृत्तपत्र आणि कायदा या दोघांचाही अतिशय जवळचा संबंध आहे. अशा या वृत्तपत्राशी संपादक, पत्रकार, व्यवस्थापक इ.चा संबंध येतो. या सर्वांना कायद्याच्या चौकटीचे पालन करूनच आपले कर्तव्य पार पाडावे लागते. काही कायदे वृत्तपत्रांना व इतर तत्सम माध्यमांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लागू होतात. त्यापैकीच एक प्रत्यक्ष लागू होणारा कायदा म्हणजे वृत्तपत्र व पुस्तकनोंदणी कायदा  म्हणजेच (The Press & Regestration of Books Act)
   वृत्तपत्र व पुस्तक नोंदणी कायदा हा अतिशय जुना कायदा आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळात १८६७ मध्ये हा कायदा बनवला गेला. देशातुन निघणा-या वृत्तपत्रांची व पुस्तकांची नोंद एकत्रितपणे सरकार दफ्तरी रहावी या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला. या कायद्याने पुस्तकावर मुद्रकाचे नावं, मुद्रण स्थळ त्याचप्रमाणे प्रकाशकाचे नावं व प्रकाशन स्थळ सुस्पष्टपणे छापणे आवश्यक आहे. पुस्तकावर वरील तपशील देण्यामागे त्यातील लेखन किंवा इतर बाबी जर कायद्याचा भंग करणारे असेल तर अशा बेकायदेशीर व दंडनीय लेखनाची जबाबदारी कोणाकोणाची आहे हे समजावे अशा हेतूने या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीच्या लिखीत राज्यघटनेमधिल तत्वांना अनुसरून किंवा त्यांची आंमलबजावणी करण्याकरीता हा कायदा निर्मित करण्यात आला आहे. वेळोवेळी या कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत.

    कायद्यात नमूद करण्यात आलेल्या बाबी/बदल पुढील प्रमाणे  :
१. प्रकाशीत होणा-या प्रत्येक वृत्तपत्रावर त्याचा मुद्रक,प्रकाशक व जेथुन प्रकशीत होते त्या ठिकाणाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
२. वृत्तपत्र प्रकाशीत करावयाचे असल्यास जिल्हा दंडाधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या अधिका-याकडे आवश्यक तपशीलाची नोंद असणे आवश्यक आहे.
३. वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर आवश्यक तपशीलाची नोंदणी असणे आवश्यक आहे.
४. वृत्तपत्राची भाषाप्रसिध्दीकाळसंपादकप्रकाशकनाव, इ.मध्ये बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित अधिका-यास देऊन नवे नोंदणी पत्र घेणे आवश्यक आहे. 

५. अंकाचे मुद्रक
, प्रकाशक यांना वृत्तपत्राची भाषाप्रसिध्दीकाळ यांची माहिती देऊन  मालकाच्या अधिकारपत्रासह घोषणापत्रावर  जिल्हा दंडाधिका-यासमक्षस्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

६. नोंदणीपत्र मिळाल्यापासुन सहा आठवडे
साप्ताहीकाच्या बाबतीत तीन महिने अंक प्रकाशीत होऊ न शकल्यास नोंदणीपत्र रद्द होते.

७. संपूर्ण वर्षभर वृत्तपत्र निघु शकले नाही तर नोंदणीपत्र रद्द होते
८. एखाद्या वृत्तपत्राचे नाव चुकीचे छापले गेले असल्यास किंवासंपादकाचे नाव चुकीचे छापले गेले असेल व तो त्या वृत्तपत्राचा संपादक नसेल तर जिल्हा दंडाधिका-यापुढे त्याने ती गोष्ट नजरेस आणुन त्याच्याकडून तसे प्रमाण पत्र मिळवणे  आवश्यक असते.

९. एखादे दैनिक
साप्ताहिकअर्धसाप्ताहिक आपल्या ठरलेल्या संख्येपेक्षा कमी निघाल्यास नोंदणीपत्र रद्द किंवा अमान्य होते.
(साप्ताहिकाला वर्षाला ५२ अंक प्रकाशीत करण्याची अनुमती असते. यामध्ये २६ पेक्षा कमी अंक प्रकाशीत झाल्यास साप्ताहिकाची नोंदणी रद्द होते)

१०. प्रेस रजिस्ट्रारला दरवर्षी प्रकाशनासंबंधीचे विवरण पाठविणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ते वृत्तपत्रात छापणेही बंधनकारक असते.


कायद्याची आंमलबजावणी
   सर्वसाधारण वयोगटातील वाचक/प्रेक्षकांवर दुष्परिणाम घडवू शकेल अशा साहित्याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ व २९३ प्रमाणे कारवाई होऊ शकते. बीभत्स, अश्लिलता, कामोद्दीपक किंवा कुकर्म करण्यास प्रवृत्त करेल असे कोणतेही पुस्तक, पत्रक, कागद, चित्र, आकृती, रेखाटन, छायाचित्र किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लेखन वा प्रकाशन करणे हा संहितेप्रमाणे गुन्हा ठरतो. अशा प्रकारे समाजातील कोणत्याही व्यक्तिने अशा लेखन वा प्रकाशनावर हरकत घेतल्यास त्या लिखाणाशी वा प्रकाशनाशी संबंधित व्यक्तिवर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.
   PRB Act  नुसार कोणतेही वृत्तपत्र व पुस्तक छापून झाल्यानंतर त्याच्या प्रति सरकार ठरवून देईल त्या अधिका-याकडे मुद्रकाने विनामुल्य पाठविणे आवश्यक असते. या प्रति पाठवण्यासाठी येणारा सर्व खर्च मुद्रकाने करावयाचा असतो. याशिवाय सरकारने ठरवुन दिलेल्या जास्तीतजास्त पाच वाचनालयांना या प्रति मुद्रकाने विनामुल्य व स्वखर्चाने पुस्तक तयार झाल्यापासुन एका महिन्याच्या आत पाठवाव्या लागतात.
    वरील प्रति मुदतीत पाठवीणे मुद्रकास सोयीस्कर व्हावे म्हणून प्रकाशकाने आवश्यक तेवढ्या प्रति मुद्रकास मुदतीच्या आत उपलब्ध करून देणे आवश्यक असते.

उदाहरण-
      ओरंगाबाद येथुन प्रकाशित होणार सा.विपलव टाईम्स याला नोंदणीपत्र मिळाले. परंतु वर्षभर त्याची छपाई न झाल्याने त्याचे नोंदणीपत्र रद्द झाले.



















by - unknown

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

दुनिया के इतिहास की अब तक की पांच सबसे घातक महामारियां जिन्होंने ली करोड़ों जानें....

 

  • दुनिया के इतिहास की अब तक की पांच सबसे घातक महामारियां जिन्होंने ली करोड़ों जानें

    लेखन

    मुकुल तोमर

    दुनिया

    दुनिया के इतिहास की अब तक की पांच सबसे घातक महामारियां जिन्होंने ली करोड़ों जानें
  • बेहद तेजी से फैले कोरोना वायरस ने पूरी दुनिया में खौफ का माहौल पैदा कर दिया है। विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) इसे एक वैश्विक महामारी घोषित कर चुका है और अगर दुनिया इस समय पर्याप्त सावधानी बरतती है तो स्थिति बेहद बुरी हो सकती है।

    लेकिन ये पहली महामारी नहीं है और दुनिया पहले भी इससे कई घातक बीमारियों का सामना कर चुकी है। आइए आपको ऐसी ही इतिहास की पांच सबसे घातक महामारियों के बारे में बताते हैं।

  • #1

    सबसे घातक था 1918 का स्पेनिश फ्लू

  • 1918 में फैले 'स्पेनिश फ्लू' को इतिहास की सबसे घातक महामारी माना जाता है और इससे 5-10 करोड़ लोगों की मौत हुई थी।

    पहला विश्व युद्ध के दौरान किसी सैन्य कैंप से ये बीमारी शुरू हुई थी और युद्ध खत्म होने के बाद अपने-अपने देश लौटने वाले सैनिकों ने इस बीमारी को पूरी दुनिया में फैला दिया।

    ज्यादातर संक्रमितों के मरने या उनमें बीमारी के खिलाफ प्रतिरोधक क्षमता पैदा होने के कारण ये 1919 में खत्म हो गया।

  • #2

    जस्टिनियन प्लेग से मरे पांच करोड़ लोग

  • पहली बार साल 541 में फैले जस्टिनियन प्लेग को इतिहास की दूसरी सबसे घातक महामारी माना जाता है।

    मिस्र से फैलना शुरु होने वाली इस बीमारी ने धीरे-धीरे भूमध्य सागर के आसपास के पूरे इलाके और यूनानी साम्राज्य को अपनी चपेट में ले लिया।

    अगली दो सदी तक ये बीमारी आती-जाती रही और इससे लगभग पांच करोड़ लोगों की मौत हुई जो उस समय की वैश्विक जनसंख्या का 26 प्रतिशत था।

  • #3

    HIV-AIDS से अब तक 3.5 करोड़ लोगों की मौत

  • भले ही हमें AIDS से बड़ी संख्या में मृत्यु की खबरें बेहद कम मिलती हो, लेकिन ये इतिहास की तीसरा सबसे घातक महामारी साबित हुआ है।

    1981 में पहचाने जाने के बाद से लगभग 3.5 करोड़ लोग AIDS का शिकार हो चुके हैं।

    AIDS का वायरस HIV संक्रमित शख्स की प्रतिरोधक क्षमता को पूरी तरह से नष्ट कर देता है और वो सामान्य बीमारियों से लड़ने के काबिल भी नहीं रह पाता।

    अभी तक इसकी वैक्सीन नहीं बन सकी है।

  • जानकारी

    1920 में चिम्पैंजी वायरस से निकला AIDS का वायरस

  • AIDS को पहली बार भले ही अमेरिका के समलैंगिक समुदाय में पाया गया हो, लेकिन माना जाता है कि ये 1920 के दशक में पश्चिम अफ्रीका के किसी चिम्पैंजी वायरस से निकला है। ये केवल शरीर के कुछ तरल पदार्थों के जरिए ही फैलता है।

  • #4

    'द ब्लैक डेथ' से दो करोड़ लोगों की मौत

  • 14वीं सदी में फैली 'द ब्लैक डेथ' महामारी से केवल यूरोप में दो करोड़ लोगों की मौत हुई थी।

    एशिया से फैलना शुरू हुई ये बीमारी अक्टूबर 1347 में इटली के मेसीना बंदरगाह पर आए 12 जहाजों के साथ यूरोप में पहुंची।

    इन जहाजों में ज्यादातर लोग मृत पाए गए और जो जिंदा थे, वे बेहद बीमार थे। जहाजों को तत्काल वापस भेज दिया गया लेकिन तब तक देर हो चुकी थी और बीमारी धीरे-धीरे पूरे यूरोप में फैल गई।

  • #5

    'तीसरी प्लेग महामारी' से मरे 1.5 करोड़ लोग

  • 1855 में फैली 'तीसरी प्लेग महामारी' दुनिया के इतिहास की पांचवीं सबसे घातक बीमारी साबित हुई है।

    ये प्लेग चीन से फैलना शुरू हुआ और जल्द ही भारत और हांगकांग में पहुंच गया। भारत में इस वायरस के कारण सबसे अधिक मौतें हुईं और इसे लेकर अंग्रजों को विरोध का सामना भी करना पड़ा। पूरी दुनिया में इससे लगभग 1.5 करोड़ लोगों की मौत हुई।

    ये बीमारी 1960 तक सक्रिय रही जब इसके मामले 100 से कम हो गए।

'लॉकडाउन' (Lock Down) चा शाब्दिक अर्थ आहे ताळाबंदी...

'लॉकडाउन' (Lock Down) चा शाब्दिक अर्थ आहे ताळाबंदी... ज्या प्रकारे एखाद्या फॅक्ट्रीला बंद केलं जातं तेथे ताळाबंदी केली जाते आणि कोणीही आत जाऊ शकतं नाही. दुर्मिळ प्रसंगी लॉक डाऊनचा निर्णय घेतला जातो. लॉक डाऊन नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठीच घेतला जातो. दहा हजार लोकांना आपला ग्रास केलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगात हाहाकार होत आहे, ज्यामुळे खाजगी कंपन्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याने कर्मचार्‍यांचे प्राण वाचू शकतात. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन केला जातो. युद्ध, साथीचे आजार आणि आणीबाणी अशा प्रसंगी लॉक डाऊन करतात. लॉकडाउन करण्यात आलेल्या ठिकाणांवर लोकांना घरातून बाहेर पडण्यास मनाही असते. केवळ धान्य, औषधी, भाज्या अशा गरजेच्या वस्तूंसाठीच बाहेर पडण्याची परवानगी असते. या दरम्यान बँकांमधून पैसेही काढता येतात. लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येतात. शाळा, महाविद्यालयेही, कंपन्या, ऑफिस, दुकाने बंद ठेवली जातात. बाहेर पडणाऱ्यांना आवश्यक कारण देऊनच बाहेर पडता येतं. या दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद असल्याने ऑनलाइन खरेदी करण्याची मुभा असते किंवा केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी असते. या काळात परिस्थिती पाहून पब्लिक ट्रांसपोर्ट अर्थात बसेस, ऑटो, रिक्षा आणि रेल्वेच्या फेऱ्याही रद्द केल्या जातात. लॉक डाऊनच्या काळात जमावबंदी असते. बाहेर फिरण्यासही मुभा नसते. लॉक डाऊनमध्ये नागरिकांना त्यांचा परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मनाई केली जाते. आणीबाणीच्या काळात हा निर्णय घेतला जात असतो. लॉक डाऊन किती काळासाठी असेल हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असतं. 








  by- https://marathi.webdunia.com/article/lokpriya/meaning-of-lock-down-120032300008_1.html

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

■कधी कधी तुम्ही तुमच्या जीवनात निराश होता आणि जगात त्याच वेळी काही लोकं तुमच्या सारखंच जीवन जगण्याचं स्वप्न बघत असतात...☺☺ ■ घराजवळ शेतात उभा असलेला मुलगा आकाशात उडणाऱ्या विमानाला बघून त्याच्यासारख उंच उंच उडण्याचं स्वप्न बघत असतो. परंतु त्याच वेळी विमानातील पायलट शेताकडे आणि आणि उभ्या असलेल्या मुलाकडे पाहून लवकर घरी परतण्याच स्वप्न पहात असतो......... हेच खरं जीवन आहे .जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा आनंद घ्या..☺☺☺ ■जर धन-दौलत आणि रुपये-पैशे हेच जर आनंदी राहण्याचं गुपित असतं तर श्रीमंत लोक नाचताना दिसले असते. पण तस नसून फक्त गरीब मुलंच असं खेळून नाचून आनंद व्यक्त करताना दिसतात...☺☺☺ ■ जर पॉवर (शक्ती) मिळाल्याने सुरक्षित वाटत असते तर नेते मंडळी, अधिकारी हे लोक बिना सिक्युरिटीचे फिरताना पहायला मिळाले असते ..... पण जे लोक सामान्य जीवन जगतात ते सुखाने झोपी जाताना दिसतात.☺☺ ■ जर सौंदर्य आणि प्रसिद्धीमुळेे नाती मजबूत आणि घट्ट रहात असती तर सेलिब्रेटीज लोकांची लग्न सगळ्यांपेक्षा यशस्वी झाली असती पण तस न होता या लोकांचे घटस्फोट जास्त होतांना दिसतात ☺☺☺ ■म्हणून जीवनाचा आनंद घ्या, त्याचा भरपूर लाभ घ्या कारण जीवन एकदाच आहे परत नाही. सामान्य जीवन जगा, विनम्रता ठेवा आणि इमानदारीने जगा. स्वर्ग इथेच आहे ............... "जीवन एक प्रवास असून ते शिस्तीत आणि आरामात जगा. चढ-उतार तर येतच राहतील फक्त त्यानुसार स्वत:ला बदलत रहा. "प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा. त्याचप्रमाणे जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर जीवनात इच्छा कमी ठेवा ." कारण मातीची पकड हि घट्ट आणि मजबूत असते पण तेच संगमरवरी दगडावरून पाय घसरताना दिसतात. ☺☺☺ ■ जीवनाला एवढं सिरीयस घ्यायची गरज नाही कारण इथून जिवंत कोणी परत जाणार नाही. ज्याच्याजवळ फक्त नाण्यांचे सिक्के असतात ते आनंदाने पावसात भीजताना दिसतात आणि ज्यांच्या खिशात नोटा असतात ते कुठंतरी छताचा आधार घेताना दिसतात.☺☺ ■ पैसा माणसाला वरती घेऊन जाऊ शकतो पण माणूस वर जाताना पैसे घेऊन जाऊ शकत नाही.

https://b.sharechat.com/0S72uNfv57?referrer=whatsappShare #🏡देवघर देवघराच्या कोपऱ्यात, देव बसला रुसून, कोणीच पहात नव्हतं, तेव्हा डोळे घेतले पुसून. मी म्हणालो का रे देवा, बसलास असा रुसून, तुझं भजन म्हणतो ना, तुझ्यासमोर बसून. तुझ्यासाठी देवा, बघ काय काय केलं, सागवानी देव्हाऱ्यात, तुला सिंहासनी बसवलं. तुझ्यासाठी देवा, बघ किती फुले आणली, सोन्या चांदीची देवा, आरास बघ केली. तुझ्यासाठी देवा, बघ पंचपक्वान्न केले, शुद्ध तुपाचे देवा, निरंजन लावले. तरी देवा असा कसा, तू बसतोस रुसून, आशीर्वाद दे ना रे, गालात जरा हसून. देव म्हणे मग मला, देव तुला कळला नाही, पेढ्यांची लाच घायला, मी भ्रष्ट झालो नाही. दीन झाले आईबाबा, त्यांना जरा बघ, अरे वेड्या त्याच आहे, तुझ्या पुरतंच जग. भजने माझी गातोस रे, किती किती सुंदर, जाणून घेतले आहेस का रे, माता-पित्याचे अंतर. माझ्याशी बोलण्यापेक्षा, त्यांच्याशी तू बोल, त्यांच्याविना माझी भक्ती, शून्य आणि फोल. म्हातारपण असत बाळा, दुसरं लहानपण, किती समजून घेतलं तुला, आठव तुझं बालपण. देव देव करतोस वेड्या, असा मी भेटेन का ? आई बाबा जर उपाशी, मी तुपाशी खाईन का ? देव असा बोलला मला, डोळ्यात घातले अंजन, दाटून आले अश्रू नयनी, धूसर झाले निरंजन. 🙏🏻🙏🏻 🌸🌸 👏🏻👏🏻 🌹🌹 🙏🏻🙏🏻 .

*सर्वांनीच आता बदललेच पाहिजे* आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांचे ना *पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत, पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत,* म्हणजे *संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा काही गोष्टी सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे...* *Point 21 to be noted* १. पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा. २. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा. ३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा १०-२० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. ४. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा. ५. शेतीतील, कुटुंबातील गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा. ६. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील. ७. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा. ८. मोडेन पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम) ९. आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या पिढ्यांचे तरी कल्याण होईल. १०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच). स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. ११. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू). १२. नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका. १३. वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर अहेर देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी आजकाल कोणी नेसत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय चालविणेही बंद करा. १४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायम ऋणी रहा. १५. घरातील महिलांना सन्मानाची वागणूक द्या. मुलींना उच्चशिक्षित करा. १६. मानवी इतिहासाची, विज्ञानाची, विचारवंतांची पुस्तके द्या. १७. निंदा टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका. १८. घराघरात जो मूर्ख TV चा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा, सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम TV करतोय, आपली सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट केला आहे या TV ने. १९. आपल्या आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा, व स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा. २०. चांगल्या गोष्टीना चांगले म्हणा, वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा, कायम सत्याच्या पाठीशी राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा, _२१._ *आपल्या कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून _आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करत जा._* _हा संदेश आपल्या सर्वांच्या हिताचा आहे... तेव्हा स्वतः स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा..._ *वाचन करा* 🙏🏻 *व्यायाम करा* 🙏🏻 *अर्थ साक्षर व्हा* 🙏🏻

मंगळवार, ७ जुलै, २०२०

फुकट चा सल्ला...

------------------------
*फुकट चा सल्ला*
-------------------------

एका गावात एक मासे विकणारा राहत होता. आधी तो रस्त्यावर मासे विकायचा, नंतर त्याचे ग्राहक वाढले तेव्हा त्याने विचार केला की, एक दुकान भाड्याने घेऊन तेथे मासे विकावे.
*त्याने दुकान सुरू केले आणि बोर्ड लावला येथे ताजे मासे मिळतील.*
बोर्ड पाहून त्याचे ग्राहक वाढु लागले. एके दिवशी त्याचा मित्र दुकानावर आला आणि बोर्ड पाहून म्हणाला तु ताजेच मासे विकतोस तर मग बोर्डवर लिहायची काय गरज आहे? मित्राचे ऐकुण त्याने बोर्डावरून ताजे हा शब्द काढून टाकला.
काही दिवसांनंतर एक दुसरा मित्र आला आणि तो म्हणला तु मासे इथेच विकतोस का दुसरीकडे? तो म्हणाला इथेच विकतो. मित्र म्हणला जर इथेच विकतोस तर मग बोर्ड वर इथे का लिहीले आहे? मित्राचे ऐकुण त्याने बोर्डावरून इथे शब्द काढुन टाकला.
आता बोर्डवर लिहीले मासे मिळतील. काही दिवसांनंतर त्याचा तिसरा मित्र आला आणि म्हणला माशाच्या वासानेच कळे की, इथे मासे मिळतात मग लिहायची काय गरज आहे? त्याने बोर्डावरचे मासे शब्द काढुन टाकला.
🐟🐟🐟🐟🐟
त्यानंतर हळु-हळु त्याचे ग्राहक कमी होऊ लागले, कारण लोकांना कळतच नव्हते की दुकान कशाची आहे. काही दिवसांतच दुकान चालणे बंद झाले आणि तो व्यक्ती परत रस्त्यावर आला.
🐬🐬🐬🐬
*लक्षात ठेवा*
🦈🐳🐋🐳🦈🐋
काही वेळा लोक न मागताच सल्ला देतात, त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे की तो सल्ला ऐकायया का नाही. कोणाच्याही सांगण्यावरून एखादे काम करू नका, यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते.
कॉपी पेस्ट पोस्ट
🙏🙏🙏🙏🙏

माझ्याबद्दल